महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

बारवेतील सातबारा फेरफार प्रकरण,शेतकरी कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याणमधील बारवे परिसरातील एका जमिनीच्या सातबारावर अवघ्या एका तासात दुसऱ्या व्यक्तीचे नाव नोंदविल्याच्या प्रकरणात आता शेतकऱ्याचे नाव7/12 वर आले आहे. ते शेतकरी कुटुंब समोर आले आहे, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

बारवे येथील शेतकरी कुटुंबातील बेबीबाई नामदेव मडवी या आजींनी या प्रकरणाबाबत आरोप केले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आले आहे, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांची आहे.

या प्रकरणात प्रेमनाथ म्हात्रेसह इतर विकासकांवर शेतकरी कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. शेतकरी कुटुंबाने मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेबीबाई नामदेव मडवी यांनी केली आहे.या प्रकरणातील महसूल नोंदी, संबंधित कागदपत्रे आणि आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »