महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य

दिल्लीच्या गालिब इन्स्टिट्यूटमध्ये कल्याणचे सुपुत्र एजाज शेख यांचा गौरव; ‘राष्ट्रीय भाषा पुरस्कारा’ने सन्मानित

DESK MARATHI NEWS NETWORK

दिल्ली/प्रतिनिधी -हिंदी दिनानिमित्त दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय भाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्दू भाषेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘हा मनाचा’ पुरस्कार देण्यात आला.

देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ जणांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. विशेषतः, राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून केवळ ३ जणांची निवड झाली असून, त्यात एजाज अहमद शेख यांचा समावेश आहे.

कल्याण येथे राहणारे एजाज शेख हे मुंबईतील साकी नाका येथील ग्लोबल ज्युनियर कॉलेजमध्ये उर्दू आणि भूगोल विषयाचे शिक्षक आहेत. गेल्या गेल्या १५ वर्षांपासून या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करण्यासोबतच तो इन्किलाब उर्दू वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम करत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »