महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर

तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी

प्रतिनिधी.

सोलापूर – या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी तुरीचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे सध्या तुरीची काढणी सुरू आहे त्यामुळेच
शेतकरी तुर विक्री साठी बाजारत आणत आहेत
तुरीचा हमिभाव 6000 रु प्रती क्विंटल आसताना व्यापारी 4800 ते 5200 रु प्रती क्विंटल एवढ्या कमी दराने खरेदी करित आहेत कोरोना, अतिवृष्टी मुळे शेतकरी आगोदर आडचणीत आसताना व्यापारी शेतकऱ्यांना आधिक आडचणीत आणत आहेत त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा व योग्य भाव मिळण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरवठा करुन तात्काळ तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी जिल्हा निबंधक सोलापूर याना निवेदन द्वारे केली यावेळी युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे , दिनेश शिंदे, राहुल चव्हाण, महादेव शिंदे उपस्थित होते

Related Posts
Translate »