महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या विदेश

इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री महामहिम डॉ. अब्बास अरघची यांनी आज (8, मे 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.भारत- इराण यांच्या राजनैतिक संबंधांना यंदा 75 वर्षे पूर्ण होत असताना डॉ. अरघची यांच्या दौ-याला विशेष महत्‍व असल्याचे राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी यावेळी नमूद केले.हजारो वर्षांपासून भारत आणि इराणमध्ये संबंध आहेत असेही राष्ट्रपती म्हणाल्या. कला आणि संस्कृतीच्या प्रत्येक बाबतीत, मग ती भाषा आणि साहित्य असो किंवा संगीत आणि खाद्यपदार्थ असो, आपल्याला  एकमेकांच्या वारशाची झलक दोन्ही देशांमध्‍ये  पहायला मिळते.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या द्विपक्षीय संबंधांना नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीचा भक्कम आधार आहे. मागील 75 वर्षांमध्ये भारत आणि इराणमधील संबंध विविध क्षेत्रात वृद्धिंगत झाले आहेत – मग ते सांस्कृतिक सहकार्य असो, व्यापार आणि ऊर्जा भागीदारी असो किंवा प्रादेशिक आणि जागतिक व्यासपीठांवर धोरणात्मक समन्वय असेल. दोन्ही देशांनी  दीर्घकालीन मैत्री केवळ कायम राखली नाही तर प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी देखील एकत्र काम केले आहे. चाबहार बंदराच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या सहकार्याचे त्यांनी स्वागत केले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इराणने दिलेल्या एकजूटीच्या  आणि करुणेच्या संदेशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, या भेटीमुळे भारत-इराण द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »