महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

२७ गावातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

प्रतिनिधी.

कल्याण – २७ गावांची विभागणी झाल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेने सुविधा पुरवण्याचे कमी केले आहे.त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.सततच्या अपघातांना वाहनचालक देखील कंटाळले आहेत.तर गावांमध्ये कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि ग्रामस्थ यांनी आयुक्तांची भेट घेत समस्यांचा पाढा आयुक्तां समोर मांडला.आयुक्तांनी देखील पाटील व ग्रामस्थाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लक्ष घालून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष विजय भाने, मा.सरपंच बळीराम भाने, वासुदेव गायकर, दिलीप दाखिनकर, प्रदीप गुप्ता आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Posts
Translate »