महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य लोकप्रिय बातम्या

ब्लड कॅन्सरवर टाटा हॉस्पिटल आणि आयआयटी मुंबईची कार-टी ही नवी प्रणाली ठरणार उपयुक्त

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

रायगड/प्रतिनिधी – टाटा हॉस्पिटल आणि आयआयटी मुंबईने एकत्र येत ब्लड कॅन्सरवर उपयुक्त ठरणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे. संशोधकांनी दावा केला आहे की पूर्वीच्या उपचार पद्धती पेक्षा ही नवी प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या पूर्णतः स्वदेशी नव्या प्रणालीचे नाव कार-टी असून ही लहान मुलांवर 99 टक्क्यानपर्यंत उपयुक्त आहे, तर मोठ्यांवर देखील चांगला परिणाम करते. ही नवीन प्रणाली दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आली असून यामध्ये 100 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत ज्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले.

देशातील 30 प्रमुख रुग्णालयात ब्लड कॅन्सर वरील ही नवीन उपचार पद्धती उपलब्ध असून यामध्ये मुख्यत: ब्लड कॅन्सर वरील उपचार करण्यात येतो. आतापर्यंत अमेरिका आणि युरोप मधील काही देशातच ही प्रणाली कार्यरत होती जी प्रचंड खर्चिक होती. जिथे विदेशात या उपचार पद्धतीसाठी 3 ते 4 करोड रुपये खर्च होतात. तिथेच भारतात केवळ 50 लाखात या नवीन प्रणालीने उपचार घेणे शक्य होणार आहे. यामध्ये रुग्णाला कीमो थेरेपी प्रमाणे जास्त दुखणे सहन न करता कार-टी प्रणालीच्या एकाच डोसमध्ये पूर्ण उपचार संभव आहे. यासाठी 10 वर्ष संशोधन करावे लागले आहेत. आतापर्यंत भारतीय विदेशात जाऊन उपचार घ्यावे लागत होते मात्र आता विदेशी नागरिक उपचारासाठी भारतात येतील अशी प्रतिक्रिया टाटा रुग्णालयाचे डॉ. शिरीष आर्या यांनी दिली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »