महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याणात महापुरुषांच्या स्मारकावरच बॅनर बाजी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बॅनर बाजी करताना आपण कुठे बॅनर लावतोय. याचे भान त्यांनी ठेवने गरजेचे आहे.आपण बॅनर कुठे लावतोय त्या आधी जागा कोणती आहे हेही पहिले पाहिजे. कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावला आहे. या बॅनर वर राममंदिर आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा फोटो आहे. मात्र हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मारकावरच लावला आहे. ज्यामुळे नेताजींचे स्मारक झाकून गेले आहे. त्यामुळे नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांमध्ये बॅनर बाजीची चढाओढ सुरु आहे. या बॅनरबाजी मुळे शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. काही नेत्यांकडून सांगितले जाते बॅनर बाजी करु नये. मात्र कार्यकर्ते ऐकत नाहीत. बॅनरबाजी करताना कार्यकर्त्यांना हे भान नसते. त्यांच्याकडून बॅनर बाजी कुठे केली जात आहे. खांबावर लावतात. भिंतीवर लावतात. रस्त्याच्या मधोमध लावतात. आता तर २२ तारखेला होणाऱ्या आयोध्येतील कार्यक्रमानिमित्त केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा बॅनर लावला आहे. हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यासमाेर लावला आहे. त्यामुळे नेताजींचा पुतळा झाकोळून गेला आहे. या बॅनर बाजीमुळे नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »