महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांवर पुन्हा हल्ला; चोरट्यांची दहशत कधी थांबणार ?

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण / प्रतिनिधी – आंबिवली  येथील इराणी वस्तीत परत एकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलिस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन गेले. मात्र यासाठी त्यांना जीव धोक्यात टाकावा लागला. या वस्तीत गेल्या २० वर्षापासून अशा प्रकारे पोलिसांवर हल्ले सुरु आहेत. इराणी वस्तीतील लोक चोरी सोडत नाही. आणि हिंमत इतकी की त्यांना पोलिसांनी थोडीही भिती नाही. यांची दहशत कधी थांबणार.अशी बोलले जात आहे .

मुंबईतील येथील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी फसविले होते. १० ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. डीएननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही चेक केला. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो. पोलिसांना त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. वस्तीत आधी एक महिला आली. ती महिला बुरखा घालून आली होती. ती पोलिस होती. तिच्यासोबत देखील काही पोलीस होते. फिरोज कुठे दिसतोय का हे शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. या पोलिसाने वस्ती बाहेर थांबलेलया पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पोलीस जीप न वापरता. एक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हेन घेऊन आले. आरोपीला पकडले. या दरम्यान आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस व त्यांच्यात झटापट झाली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान वारंवार पोलिसात कोणारा संघर्ष कधी थांबणार आणि इराणी आरोपींना जरप कधी बसणार.गेल्या २० वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस जातात. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो. एकदा तर पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. २००८ साली अशाच एका घटनेत पोलिसांना बचावासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन इराणींचा मृत्यू झाला होता. अखेर इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »