महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्र्वादी कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर / प्रतिनिधी – सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचे सर्व खरीप पीक हातातून निघून गेले आहे. मागील वर्षीचे अनुदान मिळालेले नाही. जर सरकारने या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून याच महाराष्ट्रातून ,देशातून हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला .

मागील वर्षी सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते कि जो अग्रीम विमा आहे तो 21 दिवसाचा खंड पडल्यानंतर द्यावा लागतो तो अजूनही दिला नाही. एखाद्या वेळेस पेनाच्या रिफिल चा भाव कंट्रोल करून पहा हे लोक तुम्हाला जगू देणार नाही. कोणताही पक्ष असो त्याला शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. पण पवार साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व आहे जे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे आहेत. दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा अशी विनंती यावेळी करण्यात आली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »