महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली – प्रमोद हिंदुराव

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/jCWmu3arsSo

कल्याण/प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी मुक्त झाली आहे,जे जायला घाबरत होते आता हिम्मत करतायत, तेही आमचेच आहेत,तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असा टोला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला..

शहरातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांनी जितेंद्र आवड यांना तर आरोप केले होते जितेंद्र आव्हाड यांचा त्रास होता का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कुणामुळे कोण सोडून गेलं याच्यापेक्षा आमच्यामुळे कोण जोडले जात असेल तर तो जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.. कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम आहोत, आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही जे आमच्या सोबत येतील त्यांना आमच्या सोबत पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दहशतवादी मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस झाली आहे हे सगळेच कार्यकर्ते बोलतायत,लोक त्या ठिकाणी जायला घाबरत होते आता लोकं हिंमत करतायत, तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असा टोला नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला. या पत्रकार परिषदेत हिंदुराव यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चारही नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत येत्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »