महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

आजचा निकाल म्हणजे कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या थोबाडीत मारली – अमोल मिटकरी

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/U4Rhi3A-ue4

अकोला/प्रतिनिधी – आज कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे.तर कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या थोबाडीत मारली आहे असा आजचा निकाल आहे. भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील बेरोजगारीचे मुद्दे असतील .यापेक्षा बजरंग बलीचा जन्म कुठे झाला. केरलाचा चित्रपट बघा. हिंदू हिंदू करता 82% हिंदू आहेत.तर 12 टक्के मुस्लिम आहेत. आज लिंगायत समाजाने मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटकच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला सपशेल नाकारलेल आहे.

तरी भाजपचे प्रवक्ते गिरेभितो टांग उपर आपल्या कडे म्हण आहे. तशा पद्धतीने वागण्याचं काम करत आहे. आजचा हा निकाल भाजपच्या दृष्टीने मोठी चपराक आहे. तर याचा दुर्गामी परिणाम. महाराष्ट्रासह इतर दोन राज्यच्या निवडणुकीत याचा दुर्गामी परिणाम दिसेल.कर्नाटकच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. कारण तेथील जनतेने भाजपचं विषारी राजकारण संपवलं आणि दक्षिण भारतामधील त्यांचे दरवाजे बंद केले असल्याची प्रखर टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »