महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे मुख्य बातम्या

जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा येथील 7.5 द.ल.ली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे दुपारी 2.00 वाजल्यापासून सदर जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे त्यामुळे उद्या टिटवाळा गाव ते अंगण सोसायटी या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

त्याचप्रमाणे 100 द.ल.ली मोहिली जलशुद्धीकरण केंद्र उल्हास नदीचे पाणी झपाट्याने शिरल्यामुळे तेथील पम्पिंग देखील बंद करण्यात आली आहे, त्यामुळे कल्याण मधील पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आला असून उद्या कल्याण पश्चिमेतील घोलप नगर, योगीधाम, मुरबाड रोड, रामबाग लेन नंबर 1 ते 6, चिकनघर, सिंधिकेट, फॉरेस्ट कॉलनी, मिलिंद नगर, सह्याद्रीनगर, बिर्ला कॉलेज रोड, भोईरवाडी, खडकपाडा सर्कल पर्यंत, , संतोषी माता रोड, रीजन्सी सोसायटी गायत्री धाम सावरकरनगर ,इंदिरानगर मांडा ,पश्चिम बल्यानी,मोहिली, गाळेगाव आर एस टेकडी ,मोहने, अटाळी वडवली ,शहाड ,अंबिवली गाव ,उंबरणी या परिसरात तसेच कल्याण पूर्व येथील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कल्याण मधील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील पम्पिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कल्याण मधील पाणीपुरवठा सुरळीत होईल तथापि काही काळ पाणीपुरवठा गढूळ स्वरूपात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.
कल्याण पश्चिम परिसरात याबाबतची माहिती रिक्षांमधून ध्वनिक्षेपकद्वारे नागरिकांना अवगत करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »