महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

कार्यकर्त्यांनी मातोश्री किवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा -भाजप आ.गणपत गायकवाड

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/_d6yUYuLABQ

कल्याण – मागील महिन्या भरापासून कल्याण पूर्व तल श्रीमलंग गड परिसरात रात्री ९ ते १० तास भारनियमन केले जात असल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. दररोज होणाऱ्या भारनियमनाने त्रस्त नागरिकांनी व स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात मेणबत्तीच्या प्रकाशात चर्चा करत आंदोलन केले यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी टीका करत शिवसेने जो मोर्चा काढला तो लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले त्याच बरोबर त्यांनी मातोश्री वर किवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

ज्यांची सत्ता आहे त्याचेच लोक सरकार विरोधात मोर्चा काढतात याचा अर्थ असा आहे कि त्यांना कळते की आपली सरकार काही काम करत नाही आपली सरकार अपयशी आहे असा खोचक टोलाही भाज आमदार यांनी लगावला आहे. प्रत्येक गोष्ट केंद्राकडे ढकलतात 2009 ते 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता केंद्रांबरोबर राज्यातही होती त्यावेळेला ही जीत जोड शेडीग होत होती
ज्याला लोक कंटाळलेले होते मात्र 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता आल्यानंतर लोडशेडिंग ही नाहीशी झाली याचा अर्थ जे राज्यकर्ते आहेत त्यांना राज्य करता येत नाही अशी टीका करत आमदार गायकवाड यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला.

काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचे, आपण पाहिलं तर डिझेल दरवाढीवर काँग्रेसने मोर्चा काढत आंदोलन केले खरंतर केंद्राने जेव्हा डिझेल पेट्रोलचे दर कमी केले त्यावेळेला राज्यात डिझेल पेट्रोलचे दर दहा ते बारा रुपये कमी व्हायला हवे होते ते या राज्य शासनाने केले नाही म्हणून ठाकरे सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या विरोधातच ठाकरे सरकारची लोक आंदोलन करतात याचा मला खूप आनंद वाटतोय असे म्हणत अंधाराने शिवसेनेला घरचा आहेर दिला की काय असा टोला लावलाय भाजप आमदार यांनी लगावला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »