महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय व्हिडिओ

भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात केला. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकरी भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपने सर्व सामान्य गरीब लोकांचे आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र रचले आहे. ठेकेदारीमुळे अनेक तरूणांना सरकारी नोकरीला मुकावे लागणार आहे.अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

त्याच बरोबर भाजपने आपल्या डोक्यावर ५० खोक्यांचे सरकार आपल्यावर बळजबरीने थोफावलेले सरकार आहे. ते काही लोकशाहीने निवडून आलेले सरकार नाही असा टोलाही यावेळी प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी व इतर जनता महागाईने निराश झाली आहे. राज्याला एक स्थिर सरकार हे फक्त महाविकास आघाडी सरकार देऊ शकते. असेही यावेळी त्या म्हणाल्या.

काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभेत आणि सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »