महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

श्रीसदस्यांना सरकारने हिटलर प्रमाणे वागणूक दिली, ‘आप’ची सरकार वर टीका

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – खारघर मधील घटनेने राजकारण तापले असताना, मृत्यू झालेल्या श्रीसदस्य आणि काही विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रीसदस्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली असताना, आज एमजीएम मधील रुग्णांना भेटण्यासाठी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्यांना भेटून उपचार घेत असलेल्या श्रीसदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी त्यांनी राज्य सरकार , मोदी आणि शहांवर सडकून टीका करताना, एका बाजूला आमदार , खासदारांना एसी लावून बसवता आणि सामान्य नागरिकांना खाली उन्हात बसवता. कोणतेही नियोजन नसल्याने चेंगराचेंगरी झाली, यात जे नाहक बळी गेले त्या बाबत आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र आम्ही राज्यपाल, पोलीस महासंचालक, रायगड एस पी आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले असून, देशाचे पंतप्रधान अडाणी आहेत. मात्र या घटनेवरून देशाचे गृह मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा अडाणी आहेत, हे सिद्ध झाले आहे. हे खोके सरकार आले असून, हिटलर शाहीचे सरकार आले असून, परवाच्या घटनेत श्रीसदस्यांना हिटलर सारखी वागणूक दिली असून, जो पर्यंत यावर योग्य कारवाई होत नाही तो पर्यंत आम्ही हा विषय सोडणार नसल्याचे यावेळी धनंजय शिंदे म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »