महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी ताज्या घडामोडी

सौंदाना गावात दिडशे एकर ऊस जळून खाक

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – सौंदाना गावात अचानक लागलेल्या आगीत 40 शेतकऱ्यांच्या दीडशे एकर क्षेत्राला आग लागून पूर्णपणे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात सध्या ऊस जाळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत केज तालुक्यातील सौदाना गावात 40 शेतकऱ्यांच्या दीडशे एकर शेतामध्ये असलेल्या उसाला अचानक आग लागून यात लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांच झाल आहे’

सातत्याने ऊस जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाच्या शेतावरून महावितरणच्या तारा गेल्या आहेत अचानक ठिणग्या पडून उसामध्ये पेट घेतला जात आहे आणि यात हजारो एकर क्षेत्र जळून खाक होत असल्याच्या घटना घडत आहेत असा आरोप गावकरी करत आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »