नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – भाजपाने पूर्ण बाजार मांडला आहे. त्यामुळे त्यांना बाजारपेठ महत्त्वाची आहे, तर भाजपच्या घर चलो अभियानाला घरघर लागली आहे. भाजपचं घर चलो अभियान नाही आहे ती घर घर लागल्याची यात्रा आहे. ही शेवटची घरघर आहे. ती अंतिम समई असते असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे
. तर काँग्रेसची सुद्धा यात्रा निघणार असून या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊ तर केंद्र व राज्य सरकार हे हुकूमशाहीच सरकार आहे, अशीही टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Related Posts