पंढरपुरातील चिंचणी गाव सव्वा वर्षांनंतरही कोरोनामुक्त,आजपर्यंत एकही रुग्ण गावात सापडला नाही
पंढरपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्या-वस्त्यावर कोरोनाने थैमान घातले असताना पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत कोरोनाला.



