अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांची माजी खासदार राजन विचारेंनी घेतली भेट
DESK MARATHI NEWS. डोंबिवली/प्रतिनिधी -जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेशहोता..



