महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने देशात व राज्यात नितीहिन,भ्रष्ट,देश विक्री करू पाहणारे तथा देशात आराजकता व गुलामी व्यवस्था निर्माण करू पाहणारे देशात राज्यात खाजगीकरण कंत्राटी पद्धतीने आणण्याचा घाट घातलेला आहे. जो लोकशाहीला देशाच्या एकात्मतेला,स्थिरतेला, घातक, व बाधक ठरनारा आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला लोकशाही व घटनात्मक तरतुदीची अमलबजावनी करावी व खाजगीकरण, कंत्राटी पद्धतीने भरतीचा शासन निर्णय रद्द करावा , जिल्हा परीषद शाळांचे खाजगीकरण रद्द करावे यासाठी खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.

१) कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/ प्र.क्र.९३/कामगार-८६/०९/२०२३ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.

2)केजी टू पीजीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे.

३)सरळसेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एस टी व रेल्वे प्रवास मोफत करण्यात यावा.

४)सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे अवाजवी शुल्क बंद करून सरसकट सर्वांना परीक्षा शुल्क 100 रुपये आकारण्यात यावे.

५)महाराष्ट्र राज्याच्या 62 हजार सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण करणारा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०३/प्र.क्र.४४/एसडी-६ १८/०९/२०३ चा शासन निर्णय रद्द करा.

तरी आमच्या मोर्चाच्या मागण्याचा विचार करून कंत्राटी पद्धतीने भरतीचा जी आर रद्द करावा तसेच जिल्हा परीषद शाळांचे खाजगीकरनाचा शासन निर्णय रद्द करावे हि विंनती.

यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »