महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

पावसाळा आला, शाळेत कधीपर्यंत राहणार, सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांचा केडीएमसीत पायी मोर्चा

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेकडील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळून यात सहा जणांना मृत्यू झाल्याची दुर्घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे.या नंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली.या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी आज गुरुवारी पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या रहिवाशांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
 कल्याण पूर्वेकडील चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली. केडीएमसीकडून या इमारतीमधील रहिवाशांचे कल्याण पूर्वेकडील शाळांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र या रहिवाशांनी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करत हातात सप्तशृंगीचे फलक घेत पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केला. इतक्या वर्ष पहिले जमवून आम्ही संसार जमवला. दहा-पंधरा मिनिटात एवढा संसार कसा रिकामा करणार. निदान आम्हाला आमचा सामान काढण्यासाठी तरी वेळ द्या. आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आम्ही बाहेर पडलो. आमची तात्पुरती व्यवस्था शाळेमध्ये केली आहे. मात्र शाळेत कधीपर्यंत राहणार? निदान पावसाळ्यापर्यंत आम्हाला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा अशी मागणी केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »