महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

ओव्हरसिटला दहा हजार दंड, रिक्षा चालक-मालक संघटने कडून आंदोलनाचा इशारा

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रमोद तांबे – कल्याण-डोंबिवली परिसरात सध्या वाहतूक पोलिसांकडून रिक्षांमध्ये चौथ्या सीटवर बसवलेले प्रवासी आढळल्यास कडक कारवाई केली जात आहे. याच कारवाईला रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध दर्शवत आज कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी यांना निवेदन दिलं.संघटनेचा आरोप आहे की, ‘ओव्हरसिट कलमाखाली’ केवळ रिक्षा चालकांवरच कारवाई होत असून, अन्य वाहने यामधून सुटत आहेत. जर ही कारवाई तात्काळ थांबवली नाही, तर प्रवाशांना वेटीस धरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.तर यावेळी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना रिक्षात चौथ्या सीटवर बसवणं हे परवान्याच्या अटींचं उल्लंघन आहे. या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेमही अमान्य ठरतो. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे

कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षांमधील चौथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशांवर वाहतूक पोलिसांनी सुरु केलेली दंडात्मक कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याला विरोध करत आज कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी यांना रिक्षा चालक-मालक संघटनेकडून निवेदन देण्यात आले.संघटनेचा आरोप आहे की, ओव्हरसिट कलमांतर्गत केवळ रिक्षाचालकांवरच १० हजार रुपयांचा दंड लावला जात असून, अन्य खासगी किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई होत नाही. फक्त आमच्यावरच का?” असा सवाल रिक्षा संघटनेने उपस्थित करत पोलिसांनी ही एकतर्फी कारवाई तात्काळ थांबवावी. अन्यथा प्रवाशांना वेटीस धरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तर यावेळी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना रिक्षात चौथ्या सीटवर बसवणं हे परवान्याच्या अटींचं उल्लंघन आहे. या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेमही अमान्य ठरतो. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »