महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याणात पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक आजारांना आमंत्रण, पूर्वेत साचलेत कचऱ्याचे ढीग

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवरील विजयनगर जवळ रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साचल्याने या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नियमित कचरा व्यवस्थापना अभावी कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसून येत आहे मात्र या कचरा समस्ये कडे केडीएमसी प्रशासन दुलक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. 

त्याचा नाहक त्रास या भागात राहणार्या स्थानिक रहिवाश्याना, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना आणि विशेषतः शाळकरी मुले दुर्गंधीने त्रस्त आहेत. सहयोग सामाजिक कल्याण संस्थेचे प्रमुख विजय भोसले यांनी या संदर्भात तक्रार केली आणि सांगितले की, या कॅम्पसमध्ये नूतन हायस्कूल आणि सेंट ज्यूड्स या दोन शाळा आहेत आणि या शाळांमधील मुले मलेरिया आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांना बळी पडू शकतात.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच शहरात कचरा साफ करण्यासाठी ‘चेन्नई पॅटर्न’ लागू करण्याची घोषणा केली होती. ‘चेन्नई पॅटर्न’चे स्वप्न दाखवणारे केडीएमसी प्रशासन जर नियमितपणे कचरा गोळा करू शकत नसेल, तर ते चेन्नई पॅटर्न कसा राबवणार ? या शशांका व्यक्त केली आहे या कचऱ्याच्या ढीगाऱ्यांमुळे डास, माश्या आणि इतर प्रकारचे कीटक पसरले आहेत, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यामुळे पर्यावरण, हवा आणि पाणी दूषित होऊ शकते, ज्यामुळे शाळकरी मुले आणि रहिवासी आजारी पडू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »