महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

आंबिवली महिला खून प्रकरणी सराईत आरोपीस अटक

DESK MARATHI NEWS ONLINE.

कल्याण/प्रतिनिधी – जेलमधून सुटलेला आरोपीने व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून वृद्धेची हत्या केल्याची घटना कल्याणजवळील आंबिवली परिसरात घडली आहे.आरोपीने पिण्यासाठी पाणी मागून महिलेच्या घरात प्रवेश केला होता. खडकापाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका करण्यात आली होती. जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती.त्यामुळे त्याने काही दिवस कल्याणजवळील रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी चांद याने पाणी मागण्याच्या बहाण्याने पाटकर यांच्या घरात प्रवेश केला. आरडाओरडा ऐकू येऊ नये म्हणून चांदने घरातील टीव्हीचा मोठा आवाज केला. चांदने पाटकर यांचा गळा दाबून हत्या केली.

चांदने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे एक लाखाचे दागिने घेऊन पसार झाला.
महिलेच्या हत्येप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एक संशयितला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले. सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे. मात्र, यादरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळण ठेवत अनेकांची माहिती घेतली. पोलीस तपासात पोलिसांनी चांदला अटक केली. चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी चांदकडून हस्तगत केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »