कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद,विजेचा वापर काटकसरीने करण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी – कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३०.



