शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी – ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले.
मुंबई/प्रतिनिधी – ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले.
मुंबई/प्रतिनिधी – राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – पिकांचे स्थानिक वाण, संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी पुरस्कार’ आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग.
मुंबई/प्रतिनिधी – सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण.
मालेगाव/प्रतिनिधी – एस टी कर्मचऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – बांग्लादेशातील ढाका येथे नुकत्याच झालेल्या मध्य दक्षिण आशियाई ऑर्टीस्टक जिम्नॅस्टीक चॅम्पीयन स्पर्धेत कल्याणच्या ओंकार ईश्वर शिंदेने अतिशय.
डोंबिवली/प्रतिनिधी. पंढरपूरला गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार घटना कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात एका बंगल्यात घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात राहणाऱ्या गजानन पाटील यांच्या बंगल्यात सशस्त्र चोरटयांनी चोरी केली. या चोरटयांनी गजानन पाटील यांच्या बंगल्यातून जवळपास 3 लाखांचे विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे. मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. Related Posts ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती बदलापूर मध्ये दहशतवादी.
कल्याण/प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कामगारांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला.
नवी दिल्ली/प्रतिनिधी पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या.
मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई.