भारतरत्न डॉ.बाबासाहेबांची विचारधारा जनमानसात पोहचविण्यासाठी कल्याणमधील ज्ञान केंद्राप्रमाणेच राज्यात सर्वत्र ज्ञान केंद्रे उभारणार – मंत्री उदय सामंत
DESK MARATHI NEWS. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – डॉ.बाबासाहेबांची विचारधारा जनमानसात पोहचविण्यासाठी कल्याणमधील ज्ञान केंद्राप्रमाणेच राज्यात सर्वत्र ज्ञान केंद्रे उभारणार, असे प्रतिपादन



