महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी थोडक्यात

अवकाळी पावसामुळे पॉली हाऊसचे मोठे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

उस्मानाबाद/प्रतिनिधी – उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध शेती पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे.

वादळ वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील पॉली हाऊसचे नुकसान झाले आहे. या पॉलिहाऊस मधील शिमला मिरचीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिमला मिरचीसोबत उपळा येथील पपई बागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कारण फळबागा लावताना शेकऱ्यांना फार जास्त खर्च घालावा लागतो. पण अशा वादळी पावसामुळे एका क्षणात सगळं संपतं. त्यामुळे पंचनामे करुन सरकारने झालेल्या नुकसानासाठी मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Posts
Translate »