महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द

प्रतिनिधी.

कल्याण – डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकिकडे घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 13 नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे . महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ . विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे . 
केडीएमसीतील 27 गावांमधील 18 गावे राज्य सरकारकडून वगळण्यात आली आहेत . यात घेसर , हेदुटणे , उंबोली , भाल , द्वारली , माणोरे , वसार , आशेळे , नांदिवली तर्फे अंबरनाथ , आडिवली – ढोकळी , दावडी , चिंचपाडा , पिसवली , गोळीवली , माणगाव , निळजे , सोनारपाडा , कोळे या गावांचा समावेश आहे. तर, आजदे , सागाव , नांदीवली पंचानंद , घारीवली , संदप , उसरघर , काटई , भोपर , देसलेपाडा ही गावे केडीएमसीत ठेवली आहेत . केडीएमसीतील नगरसेवकांचे सदस्यत्व 11 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे . दरम्यान 27 गावातील 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा असा अहवालमहापालिकेच्या निवडणूक विभागाने सूर्यवंशी यांना पाठविला होता . त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे . त्यामुळे मोरेश्वर भोईर , रमाकांत पाटील , सोनी अहीरे , उर्मिला गोसावी , कुणाल पाटील , प्रमिला पाटील , प्रभाकर जाधव , दमयंती वझे जालिंदर पाटील , इंदिरा तरे , विमल भोईर , शैलजा भोईर , सुनिता खंडागळे या 13 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.नगरसेवकपद रद्द करण्याच्या कार्यवाही वर संबंधित नगरसेवक काय प्रतिक्रिया देतात यावर सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Related Posts
Translate »