महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय न दिल्यास, शेतकरी पेटून उठेल – एस बी पाटील

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही त्यामुळे शेतकरी नेते एस बी पाटील यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले स्वामीनाथन चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याने शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही त्यांचे विचार त्यांनी जे काही लिहून ठेवलेल आहे ते शेतकऱ्यांसाठी देण्याचे भूमिका जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत भारतरत्न देऊन शेतकऱ्यांना फायदा होत नाही. शेतकऱ्यांना लुटणं ज्या दिवशी सरकार बंद करेल त्या दिवशी भारत हा सुजलाम सुफलाम होईल.

गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी अतिशय शांतपणाने आंदोलन केले कोणालाही त्रास होईल असं कोणी वागलं नाही. एवढ्या मोठ्या काळापर्यंत आंदोलन केलं या मागणीसाठी आज सरकार म्हणतंय 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देतो ज्यांना फुकट देता आहात ते कोणाच्या जीवावर. शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय हवा असताना चीनच्या बॉर्डर उघड्या आहेत पण शेतकऱ्यांसाठी बघितलं तर जगामध्ये असं कोणत्या देशामध्ये नसेल एवढ्या शांततेच्या मार्गाच्या आंदोलनाला त्रास दिला जातो आहे. देशातील शेतकरी पुन्हा पेटून उठेल राजकारण्यांनी ते दडपण्याच प्रयत्न न करता सरकारने चर्चेच्या माध्यमातून न्याय भूमिका घेऊन त्यांच्या हक्काचं त्यांना द्यावं एवढी शेतकऱ्यांकडून त्यांना अपेक्षा आहे असा इशाराही सरकारला शेतकरी नेते एस बी पाटील यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »