महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवी आदिवाशी बांधवाची वाट खडतरच

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर/प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याच्या अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडी मधील तास टेक वाडी ते घारगाव रस्त्याची दुरावस्था बघता कोणत्याही सरकारचे लक्ष दिसत नाही. टास टेक वाडी मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवाशी बांधव राहतात. जगाने एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. परंतु या आदिवासी भागात आजही जाण्या-येण्याचा मार्ग खूप खडतर आहे पाण्या पावसाच्या दिवसात मुलांना अक्षरशः शाळेत येणं जाणं देखील कठीण होत आहे. संपूर्ण देशातच स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवी सुद्धा आदिवाशी बांधवाची वाट खडतरच दिसत आहे.

शासनाचे आठ वर्षांपासून 45 घरकुल यांना मंजुर आहेत.परंतु फक्त कागदावरच ते काय प्रत्यक्षात अमलात येत नाही. परंतु याकडे ना शासनाचे लक्ष नाही. स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष त्यामुळे ही आदिवासी जनता पूर्ण मेटा कुटीला आली असून यांनी आता मतावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच येथील स्थानिकांनी दिला आहे. एकीकडे शासन आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे आणि जे करायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तरी सरकार माय बापाला जाग यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे असा सूर या जनतेतून दिसून येऊ लागला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »