महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

लोकांना शहाणपणा शिकविणाऱ्यांनी आपला इतिहास बघावा – प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/uwXdotoYvL0

संभाजीनगर/प्रतिनिधी – अँड.प्रकाश आंबेडकर साहेब यांनी छ.संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारुती मंदिर या दोन ठिकाणी भेटी दिल्या त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मंदिराच्या असणाऱ्या ट्रस्टीनी पूजा करून घेतील आम्ही जे आता शिबिर घेतलेले आहे महाराष्ट्रातील सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आलेत मंदिराचे काम काम सुरू आहे. मंदिराला त्याकरीता भेट दिली. आपली श्रद्धा आहे की नाही सर्वांचा श्रद्धेचा धर्माचा सन्मान राखला पाहिजे लोकांच्या ज्या श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा सरकारने अपमान करू नये लोकांच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे. हेच आम्हाला वाटतं.

औरंगजेबा वरून वादंग निर्मान होऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी भेट दिली असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांनी वादंग निर्माण केलेला आहे त्यांनी स्वतःच चरित्र बघावं, औरंगजेबच्या दरबारामध्ये कामाला होते का नाही नोकऱ्या करत होते का नाही आम्ही त्या ठिकाणी चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकून नये आपला इतिहास बघावा असा टोलाही यावेळी वादंग निर्माण करणाऱ्याना त्यांनी लगावला. बाबासाहेबांनी या सर्वांना उद्देशून म्हटलं होतं जुन्या राजवटीच्या कालावधीमध्ये जयचंद निर्माण झाले आणि जयचंद यांनी परदेशी लोकांना आपल्या राज्यात आणले होते. हे आम्हाला प्रश्नचिन्ह करतात तर पहिले तुम्ही याचा खुलासा करा की जय कोण? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

अँड.प्रकाश आंबेडकर साहेब यांनी छ.संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारुती मंदिर या दोन ठिकाणी भेटी देऊन सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.तो आताच्या चाललेल्या राज्याच्या परिस्थितीला मोलाचा ठरणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »