महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश न्युजरूम

पेन्शनवरील पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद (IRCP) 2025 संपन्न

DESK MARATHI NEWS ONLINE.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय पेन्शन संशोधन परिषदेचा (IRCP) 2025 काल समारोप झाला. या परिषदेचे उद्घाटन 3 एप्रिल रोजी भारत मंडपम येथे भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री  पंकज चौधरी यांच्या हस्ते झाले.देशाच्या वरिष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) च्या सहकार्याने दोन दिवसांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या व्यासपीठाने धोरणकर्ते, विद्वान, उद्योगीक नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना एकत्र आणले आणि पेन्शन सुधारणांच्या विकसित होत असलेल्या गतिशीलतेवर, निवृत्तीसाठी आर्थिक तयारीवर आणि वृद्ध लोकसंख्येचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणांवर चर्चा केली. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत मोठा बदल होत आहे, वृद्ध लोकसंख्येचे भविष्य सन्माननीय असेल हे सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आणि समावेशक पेन्शन सुधारणांची आवश्यकता आहे यावर प्रकाश टाकत, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी येत्या काही दशकांमध्ये भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत मोठा बदल होत आहे, असे आपल्या मुख्य भाषणात सांगितले.

2050 पर्यंत, पाचपैकी एक भारतीय 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल आणि 2047 पर्यंत, वृद्धांची संख्या युवा वर्गापेक्षा पेक्षा जास्त असेल.

शतकाच्या मध्यापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 19  टक्के लोकसंख्येचे वय वाढेल, यात प्रामुख्याने महिलांचा समावेश असेल. त्यामुळे  समावेशक पेन्शन योजनांद्वारे महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवून हे केवळ एक ध्येय नाही तर देशाची एक महत्त्वाची गरज आहे. ‘सर्वांसाठी पेन्शन’ ही राष्ट्रीय प्राथमिकता बनली पाहिजे. यासाठी आपल्या वृद्ध लोकसंख्येचे सन्माननीय आणि सुरक्षित भविष्य खात्रीशीर करण्यासाठी धोरणात्मक कृती आवश्यक आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »