महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकप्रिय बातम्या

ठाणे जिल्ह्याला यावर्षी पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार ?

प्रतिनिधी.

बदलापूर – ठाणे जिल्ह्याला यंदा पाणीकपातीच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण यंदा अवघं ४९ टक्केच भरलं आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकारणांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी, म्हणजे ४ ऑगस्टला हेच बारवी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारली असून ऑगस्ट महिना आला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाऊस पडला नाही आणि धरण भरलं नाही, तर आगामी काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीकपातीला सामोरं जावं लागू शकतं. जर येणाऱ्या दिवसात पावसाने धरण क्षेत्रात जोरदार हजेरी दिली तर ठाणे जिल्हाला पाणी कापती पासून दिलासा मिळू शकतो.

Related Posts
Translate »