महत्वाच्या बातम्या

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्तलाखोंचा गुटखा जप्त मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरारटँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीटफेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देशवीज कंत्राटी कामगार संघांचे ‘सरकार जगाव’ अभियान
ठाणे न्युजरूम

डोंबिवलीत मनसेकडून काश्मीर आतंकवादी हल्ल्या निषेधार्थ मूक आंदोलन, केंद्र सरकारचे टोचले कान

DESK MARATHI NEWS. 

डोंबिवली/प्रतिनिधी – जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहर परिसरात राहणाऱ्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी ,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

काश्मीर येथे पहेलगाम येथे दहशतवादयानी पर्यटकावर जो भ्याड हल्लात सहा महाराष्ट्रीयन नागरिकांचा मृत्यू झाला.बुधवार 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोंडाला काळा पट्टी लावून मुक आंदोलन केले. धर्म विचारून नंतर हत्या करण्यात आल्या. आतापर्यंत वलग्ना करणाऱ्या केंद्र सरकारने आता पाक कृत दहशत वाद्याचा बिमोड करतील का असा सवाल यावेळी मनसेने केला आहे.आता खूप झाले काही तरी ठोस कृती करावी असे बोलत मनसे कडून भाजप सरकारचे कान तोचण्यात आले. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »