महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी

पावसाने कल्याण,अंबरनाथ भागात भात शेतीला फटका,तातडीने पंचनामे करण्याची मागणी

प्रतिनिधी.

कल्याण – ठाणे जिल्ह्यातील कल्याण ,अंबरनाथ ग्रामीण भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भात शेतीला मोठा फटका बसला आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण भागातील भात शेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे.कल्याण ग्रामीण भागातील नुकसान ग्रस्त भात शेतीची मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाहणी केली असून शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रभर होत असलेल्या परतीच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे. शेतात उभी राहिलेली पिके काही क्षणात जमीन दोस्त झालेली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजेच शेती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागास द्यावेत व शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावा अशी मागणी कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

Related Posts
Translate »