महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे महत्वाच्या बातम्या

अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर भिडले गगनाला

 

ठाणे/प्रतिनिधी – अवकळी पावसाने यंदा शेतकाऱ्यांसह शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापऱ्यांना सुद्धा झोडपून काढले आहे. अवकळी पावसामुळे भाज्यांचे मोठ नुकसान झाले आहे. परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच भाजी मंडई मध्ये भाज्याचे दर वाढरले आहे. ताजी आणि स्वस्त किमतीत भाजी खरेदी करण्यासाठी पनवेल भाजी मार्केट मध्ये लोकं दुरून येतात. मात्र, पनवेल मधील बाजारात सध्या भाज्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडल्याने भाज्यांचे नुकसान झाले आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसला. दरम्यान भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.

काकडी आणि पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर,वाटाणा, फरसबी व फ्लॉवर, इत्यादींच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी चिंतेत आहेत. दर वाढल्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजी महाग झाली असल्याने खायचं काय? असा प्रश्न सामान्य जनतेला भेडसावत आहे. पुढील काही दिवस असेच दर चालू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे व्यापारी देखील चिंतेत आहेत.

Related Posts
Translate »