महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त

केडीएमसीवर नागरी हक्क संघर्ष समिती व्दारे मोर्चा आंदोलन

प्रतिनिधी.

कल्याण – नागरी हक्क संघर्ष समिती वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात कारोना महामारी विरोधात महापालिका गेट वर सर्व विरोध झुक्कारुन मोर्चा आंदोलन काळ सकाळी  करण्यात आले. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारामुळे आणि हलगर्जी पणा मुळे आजमितीस करोनाने ५०० लोकांचा बळी गेलेला आहे. असे नागरी हक्क समितीचे म्हणणे आहे, आम्ही गेले चार पाच महिने अनेक उपाय योजना करोना मुक्ती साठी सुचवल्या होत्या त्याची दखल आयुक्त महोदय यांनी घेतली नाही .याचा फटाका नागरिकांना बसला पोलिसांना बसला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. शेवटी नागरी हक्क संघर्ष समितीला आणि सर्व् पक्ष कार्यकर्ते यांना मोर्चा आंदोलन करावे लागले . अनेक कार्यकर्ते यांनी बॅनर घोषणा बोर्ड घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून महापालिकेवर धडक दिली. सहाय्यक आयुक्त/वैद्यकीय अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार धोरणात्मक निर्णय असल्याने मी यावर काही करू शकत नाही. म्हणून बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त दालनात आयुक्त यांच्या बरोबर बैठक निश्चित करण्यात आली.

नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने खालील विशेष मागण्या सादर करण्यात आल्या

सर्वांना मोफत कारोना उपचार मिळाला पाहिजे, खाजगी व सरकारी हॉस्पिटल मध्ये पूर्ण मोफत उपचार द्या, लोक आत्महत्या करीत आहेत. म्हणून मनोसोचार तज्ञ डॉक्टर कायम स्वरुपी नेमा.
तीस हजार लोकांन मागे एक स्मशान भूमी द्या.डिझेल/गॅस वरील विद्युत दहिनी तात्काळ सुरु करा. पर्यावरण वाचवा. रोज कोणत्या हॉस्पिटलला बेड किती उपलब्ध आहेत ते जाहीर करा.आणखी काही मागण्या आणि सूचना आहेत. त्यावर बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त यांचे बरोबर बैठक आहे.
बाबा रामटेके, डॉ गिरीश लटके, अण्णासाहेब रोकडे, इरफान शेख, काळू कोमासकर, राजा अक्केवर, नोवेल साळवे, श्रीकांत कांबळे, सैयद्द इजाज्, दादा कामले,अमित केरकर, अंकुश मुळीक, सचिन कुडेकर अशा अनेक कार्यकत्यांनी भर पावसात मोर्चा आंदोलन केले. सर्व कार्यकर्ते यांनी मिळून मोर्चा आंदोलन यशस्वी केले. महापालिका गेट वर मोर्चा अडवण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांनी भाषणे करून, घोषणा देऊन प्रशासना विरोधात हल्ला बोल केला.

Related Posts
Translate »