महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

दारुड्या जसं सामान विकतो तसे नवरत्न विकायला मोदी निघाले आहेत-प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव लोकसभा मतदार संघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दारुड्याची उपमा दिली आहे. ते म्हणाले “दारुड्या जसं सामान विकतो तसे नवरत्न विकायला नरेंद्र मोदी निघाले आहेत. मी जास्त खोलपणे काय सांगू शकतो?

“दिल्ली येथे शेतकरी आंदोलन झाले त्या ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्याच्या खिशातून लाख काढतात आणि देतात किती बारा हजार. संविधान बदलण्याचे विचार यांच्या मनात सुरु आहेत. सामान्य माणसाने निर्धार केला आहे भाजपा व त्यांच्या मित्र पक्षाला मत द्यायचे नाही. राम राम करतात आम्ही श्रीरामाला आणले आहे श्रीरामाला मत द्या. 35 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील” अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली.

शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भाजपची बी टीम असे म्हणत आहे. यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. “ते भाजपमधून आले असून ते त्यांचा इतिहास विसरले. उद्धव ठाकरे हे धर्मवादीचे सेक्युलर वादी झाले आहेत.”

Related Posts
Translate »