महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

महापारेषणच्या वीज वाहिनीतील बिघाडाचा फटका महावितरणच्या ग्राहकांना

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी -महापारेषणच्या  पडघा- मोहने १०० के.व्ही. या वीज वाहिनीत सोमवार दिनांक ११.०० रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान बिघाड झाल्याने महावितरणच्या सुमारे एक लाख वीज ग्राहकांना आठ तास भार व्यवस्थापन सहन करावे लागले. महापारेषणच्या पडघा- मोहने वीज वाहिनीच्या मनोर्‍यातील तार गाळेगाव परिसरात अचानक तुटून पडली. परिणामी महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील एक लाख वीज ग्राहकांना याचा फटका बसला.

अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या यंत्रणेवर ताण आला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. परिणामी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरात महावितरणला सकाळी ११.०० पासून भार व्यवस्थापन करावे लागले.अखेर संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान महापारेषणचा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर महावितरणकडून अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील वीज ग्राहकांना टप्याटप्याने वीजपुरवठा करण्यात आला.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »