महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

केडीएमसीचा अनधिकृत बांधकाम कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न – आ. रविंद्र चव्हाण

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत केडीएमसी प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टिका डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. पालिका आयुक्त नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असून प्रशासनाने आरोग्य कृती आराखडा कधी बनवणार असा सवालहि उपस्थित केला. करोना संकटात पालिका आयुक्तांनी शंभर टक्के या शहराचे लसीकरण झाले पाहिजे याचा कृती आराखडा तयार करावा मात्र त्याकडे का लक्ष नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच विकास कसा करायचा असेल तर वेंगुर्ला नगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे येथील अधिकाऱ्यांनाही पहिले पाहिजे असेही सांगितले.

वेंगुर्ला नगरपरिषदेचा विकास पॅटर्न केडीएमसीने राबवावा अशी मागणी करत येथील गेल्या पाच वर्षात विकासाचे व्हिजन कागदावरून प्रत्यक्षात कसे करून दाखवायचे याचा आदर्श म्हणजे हि नगरपरिषद असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.व्हिजन असल्यास अनेक विकास कामे पूर्ण होत असून केडीएमसीतील अधिकाऱ्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विकास कामांची पाहणी करावी असा सल्ला आमदार चव्हाण यांनी दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »