महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

रेल्वे स्टेशनवर हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल चोरणारे जेरबंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – रेल्वे प्रवासात ,रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल हातचलाखीने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरलेले 17 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून आत्तापर्यंत ९ गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.

या दोघांनी आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कल्याण ,डोंबिवली ,अंबरनाथ ,उल्हासनगर अशा गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रेल्वे स्टेशन वरील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरत होते. त्यातच 14 तारखेला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल झाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास सुरू केला.

मोबाईल चोरी करणाऱ्या या दोन चोरट्यांना पोलिसांनी अंबरनाथ येथून अटक केली. अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन चोरट्यांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल 17 मोबाईल या चोरट्यांकडून हस्तगत केलेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »