महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य महत्वाच्या बातम्या

अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्याचे तापमान 43 अंशावरती गेल्यामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यामुळे उष्माघाताचा वाईट परिणाम हा नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. उष्माघातामुळे उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होणे तसेच चक्करही येण्याचा धोका असतो. त्यामुळे कमीत कमी घराबाहेर पडल्यास उन्हापासून संरक्षण होऊ शकते. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच दुपारच्या वेळेला घराबाहेर पडा असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे चोवीस तास वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सुध्दा संचारबंदी सदृष्य परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कामगार किंवा मजूर असतील त्यांना दुपारच्या वेळेला थोडा अवधी किंवा ब्रेक देण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत.

Related Posts
Translate »