महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी ताज्या घडामोडी

लासलगाव कांद्याच्या लिलावादरम्यान कांद्याच्या बाजार भावाबाबत शेतकरी नाराज

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात भाव ४० टक्क्याने वाढविण्यात आला आहे. ह्याचे परिणाम कांदा व्यापारी व शेतकरी ह्यांना प्रकर्षाने भोगावे लागणार आहेत. ह्याची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदे मालाचा भाव ठरवताना झाल्याची जाणवत आहे.

नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले असून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये जवळपास सरासरी 2200 रुपये बाजारभाव मिळत असल्याने, या मिळणाऱ्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. तरी सरकारने 3 हजार ते 3500 हजार रुपये कांद्याला बाजार भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »