महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

भीषण पाणीटंचाईमुळे विहिरीने गाठला तळ,पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची झाली तळमळ

 

नाशिक/प्रतिनिधी – राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विहिरी, तलाव आणि नदी, इ जलस्त्रोतांवर अवलंबून असलेल्या अनेक गाव, खेडयांना याचा फटका बसत आहे. या जीवघेण्या उन्हामुळे तर पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विकसित असलेल्या येवला तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाची सरासरी घटल्याचे चित्र आहे. येवला तालुक्यातील काही विहिरी इतक्या कोरड्या पडल्या आहेत कि त्या आता तहान भागवण्यात सक्षम राहिलेल्या नाहीत. एका चातक पक्षाप्रमाणेच गावकरी पावसाची आतुरतेने वाट बघता आहेत.

भीषण पाणीटंचाई (Water shortage) निर्माण झाल्यामुळे पाण्याचा साठा अपुरा पडत आहे. अक्षरशा विहिरींनी तळ गाठल्यामुळे येवला तालुक्यातील वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या टँकरवर तहान भागवण्याची वेळ आल्याने 2 ते 3 लाख रुपये खर्च करून राजापूर येथील शेतकरी गणेश घुगे विहिरीचे खोलीकरण करत होते. मात्र, विहीर 50 ते 60 फूट खोल करूनही पाणी लागत नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. आता मोठा पाऊस होऊन विहिरींना पाणी येत नाही तो पर्यंत गावात टँकर सुरू ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली जाते.

Related Posts
Translate »