महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने समता शांती पदयात्रेचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठातून समता शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून समता शांती पदयात्रा सुरू झाली व यात्रेचा समारोप भडकल गेट जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला.

या रॅलीमध्ये विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्राध्यापक, प्राचार्य व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समतेचा संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे.राज्यघटनेमध्ये सामाजिक मुल्य समाविष्ट केलेले आहे त्याचाही प्रचार झाला पाहिजे कारण तरुण नागरिक हे उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी या समता शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी सांगितले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »