महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय व्हिडिओ

काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला -केंद्रीय मंत्री रामदास आठवले

कल्याण/प्रतिनिधी – संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रूपयाचा माणहणीचा दावा करणार त्यांची तेव्हढीच किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही असा टोमणा मारला .राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत बोलताना रामदास आठवले यांनी
सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, संजय राऊत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत ,शिवसेनेचे प्रवक्ते ,नेते आहेत त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही अस सल्ला राऊत याना दिला .अनंत गीते यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना आठवले यांनी अनंत गीते यांनी देखील शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय , मात्र 1998 मध्ये शरद पवार यांना काँग्रेस मधून काढलं होतं त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर काँग्रेसने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले

महाविकास आघडीच्या सरकारमध्ये आपापसात आरोप सुरू आहेत ,किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या अनियमितता भ्रष्टाचार बाबत तक्रार करत ईडी ला पुरावे दिले आहेत ,साखर कारखाने व इतर उद्योग करायला काही हरकत नाही मात्र त्यात भ्रष्टाचार ,अनियमितता असता कामा नये अस स्पष्ट केले तर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतेक आमदार मंत्री भाजप मध्ये गेलेत याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी असे आमदार मंत्री भाजप मध्ये आले असतील तर इतरांनी जर त्यांचे पुरावे असतील बाहेर काढावेत अस आवाहन विरोधी पक्षांना केलं

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »