राज्यपालांच्या हस्ते किन्हवली येथे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन व पदव्युत्तर शाखेचा शुभारंभ
ठाणे/प्रतिनिधी – लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल..



