कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या फळ, भाज्या, फुले आणि धान्याची आवक होत असते. यातून सुमारे.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या फळ, भाज्या, फुले आणि धान्याची आवक होत असते. यातून सुमारे.
मुंबई/प्रतिनिधी – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस.
धुळे/प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे.
मुंबई/प्रतिनिधी – राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे.
मालेगाव/प्रतिनिधी – कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात.
अमरावती/प्रतिनिधी – शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना.
भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली.
मुंबई/प्रतिनिधी – केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर.
शिर्डी/प्रतिनिधी– राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2 ऑक्टोबर 2021 पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत..