अवकाळी पाऊस, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कल्याण एपीएमसी मार्केटची निवडणूक पावसाळ्या नंतर घेण्याची व्यापारी संघटनेची मागणी
DESK MARATHI NEWS. कल्याण/प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीत देशात युद्धजन्य निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली कल्याण एपीएमसी.